
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये दरवर्षी छठ पूजेच्या निमित्ताने तलाव, चौपाटी, सरोवरे आणि स्थिर पाणवठ्यांवर पूजा केली जाते. ही प्रथा उत्तर भारतातील सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे, मात्र महाराष्ट्रात या ठिकाणी या प्रथेमुळे गंभीर पर्यावरणीय, आरोग्य आणि वाहतूक समस्या निर्माण होत आहेत.
⚠️ निर्माण होणाऱ्या समस्या:
1️⃣ तलाव आणि सरोवर प्रदूषित होतात — पूजा साहित्य, प्लास्टिक, निर्माल्य आणि फळफुले पाण्यात टाकली जातात.
2️⃣ अस्वच्छता वाढते — स्थिर पाण्यात कचरा सडल्यामुळे डास आणि रोगकारक जंतू वाढतात.
3️⃣ वाहतुकीची समस्या निर्माण होते — गर्दी आणि अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाण वाढते.
4️⃣ महाराष्ट्राची संस्कृती बदलत आहे — सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक अतिक्रमणामुळे स्थानिक ओळख धोक्यात येते.
🙏 आपण काय करू शकता?
आपण प्रत्येक जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो की:
“छठ पूजेसाठी तलाव, चौपाटी, सरोवरे व स्थिर पाणवठ्यांवर परवानगी देऊ नये, आणि अशा ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.”
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील “ईमेल पाठवा” बटणावर क्लिक करा 👇
📩 ईमेल पाठवा
Mala ya chalvalit sahabhagi vhayach ahe, mi sarkarala baryach samasyabvar mail pathavu ichchito
jay maharashtra